इ.स.1983 साली आंबवणेवाडीतील इयत्ता 6वी पर्यंतच्या वर्गाची शासनाच्या आदेशावरून उठविण्याची जी कारवाई होत होती त्या वादग्रस्त प्रश्नावरून सर्व ग्रामस्थ एकत्रित येवून मंडळाची स्थापना केली त्यानंतर आंबवणेवाडीतील शाळा आंबवणेवाडीतच रहावी या बद्दल मंडळाने संबंधीत अधिकाऱ्याशी संबंध साधून प्रयत्न केले व शाळा आंबणेवाडीतच स्थिर केली. आज तीच शाळा इयत्ता 7वी पर्यंत उपलब्ध आहे. शाळेतील इ. 1ली ते 7 वी पर्यंतच्या पहिल्या 3 क्रमांकाच्या मुलाना दरवर्षी येणाऱ्या 15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिनी) मंडळातर्फे बक्षिस देऊन त्यांचा गौरव केला जातो.
Friday, July 11, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment